सुवर्णकाळ अद्याप यायचा आहे- पंतप्रधान
Friday, March 28, 2008 08:13 [IST]

नवी दिल्ली- जागतिक अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू असली तरी सुवर्णकाळ म्हणावा असा काळ अद्याप यायचा आहे, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले आहे. पुढील 50 वर्षांचा काळ हा अधिक उत्पादनक्षम असेल, असे ते म्हणाले. अर्थात हा सुवर्णकाळ आणण्यासाठी भारताला अनेक आव्हानांचा सामना करावा लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पंतप्रधान परदेशी पत्रकारांच्या एका गटाशी संवाद साधत होते.

भारताची लोकसंख्या एक अब्जांहून अधिक आहे आणि या लोकांमध्ये प्रचंड प्रमाणात विविधता आहे. मात्र तरीही भारत नेहमीच एक नागरी समाज राहिला आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. एक खुला समाज आणि राज्यव्यवस्था राहिल्याबाबत भारताला अभिमान आहे, असे ते म्हणाले.

भारताची वाढती लोकसंख्या हे नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे पण तरीही भारतीय समाजात मानवी हक्क आणि कायद्याचे संरक्षण होते, असे पंतप्रधानांनी आवर्जून सांगितले.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
पाकिस्तान मुस्लीम लीगच्या...
शिवाजी पार्कवर लालूप्रसाद...
चीनमधील भूकंपात सात...
चीनमधील भूकंपात 107 ठार, 900 जण...
भाविसेच्या पाच...
चलनवाढ आटोक्यात येण्याचा...
बॉम्बस्फोट मालिकेतील...
मुंबई शेअर बाजारात 124...
क्रिकेट सामन्यांवर बेटिंग...
उस्मानाबादजवळ रस्ता...
यंदा मान्सूनचे लवकर आगमन
रणबीरसोबत कोणतेही वाद नाहीत...