चीनने ल्हासातून लष्कर काढून घेतले
Friday, March 28, 2008 12:37 [IST]

धरमशाला- चीनने तिबेटची राजधानी ल्हासा येथे तैनात केलेले लष्कर परत बोलाविले आहे, असे तिबेटच्या हद्दपार सरकारने आज सांगितले. तिबेटच्या स्वायत्ततेची मागणीकरणा-या आंदोलकांनी दडपून टाकण्यासाठी तैनात केलेले लष्कर चीन सरकारने बुधवारी परत बोलावले, असे हद्दपार सरकारच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

चीन सरकारने लष्कर परत बोलाविले असले तरी जनसुरक्षा कार्यालय आणि अन्य विधी प्रवर्तक संस्था ल्हासामध्ये सक्रिय आहेत, असे प्रवक्त्यांनी नमूद केले.

तिबेटच्या स्वायत्ततेची मागणी करणा-या आंदोलकांनी माजविलेल्या हिंसाचारात 22 नागरिक ठार झाल्याचा चीन सरकारचा दावा आहे. त्याचप्रमाणे चिनी पोलिसांच्या गोळीबारात सुमारे 140 जण ठार झाल्याचे खात्रीलायक वृत्त असल्याचा हद्दपार तिबेटी सरकारचा दावा आहे. ठार झालेल्यांपैकी बहुतांश तिबेटी आंदोलक आहेत, असाही हद्दपार सरकारचा दावा आहे.


Source : IANS

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरे
खैरलांजी खटल्यातील
मनेका गांधी
राज ठकारेंवर
अणुकरारासंबंधी
विदर्भात नव्या विकासयुगाची
जीना यांच्यावर पुस्तक
सरबजितची शिक्षा
नानावटींच्या
कर्नाटक निवडणूकाः
जुंता विरोधी निदर्शने
अहवाल सादर करणार