आयआयटी मुंबईची 50 वर्षात जग बदलण्याची योजना
Friday, May 09, 2008 18:34 [IST]

मुंबई - येत्या 50 वर्षात जग बदलण्याची इच्छा बाळगत आयआयटी मुंबईने जागतिक पातळीवर पुढाकार घेत यासाठी 10 महान संकल्पना सादर करण्याचे आवाहन केले आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आदी गोदरेज यांनी या संकल्पनेचे प्रकाशन केले. यावेळी आयआयटी मुंबईचे संचालक अशोक मिश्रा उपस्थित होते. या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजिक कार्यक्रमांचा भाग म्हणून ही संकल्पना राबवली जात आहे.

या दहा महान संकल्पना संस्थेचे माजी विद्यार्थी, विद्यमान विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारीवर्गासाठीच आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित या संकल्पना ही मंडळी जगाच्या कोणत्याही कोप-यातून पाठवू शकतात, असे मिश्रा यांनी सांगितले. त्यासाठी http://10greatindieas.iitb.ac.in हे संकेतस्थळही तयार करण्यात आले आहे. 30 ऑक्टोबर 2008 पर्यंत आपल्या कल्पना पाठवल्या जाऊ शकतात.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
एका विद्यार्थ्याचा मृत्यू
उत्तम प्रतिसाद
दरोड्याची उकल
29 तारखेला मुंबई दौ-यावर
गांधीचा काश्मीर दौरा अर्धवट
महिलेवर बलात्कार
विवाह अवैध?
मुंबई गलिच्छ शहर
प्रदर्शित होणार नाही
राज ठाकरेंची
डेअर डेव्हिल्स 156
महिलेवर सामूहिक बलात्कार
आसामः ब्लॅक विडो
ताडोबात वाघाचा मृत्यु,
युरेनियम शोधमोहिमेसाठी
जम्मूः दहशतवाद्यांच्या...
घाबरत नाहीः खली
नाईट रायडर्सचा
गृहमंत्री पाटील
निकृष्ट गव्हाचा साठा सरकार...
पुण्यात लवकरच अत्याधुनिक...