विदर्भात नव्या विकासयुगाची सुरूवातः मुख्यमंत्री
Saturday, May 10, 2008 19:53 [IST]

अमरावती - 'विदर्भात नव्या विकासयुगाची सुरूवात झाली आहे', असे उद्गार मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी येथे काही विकासप्रकल्पाच्या भूमीपूजनासाठी आले असताना काढले.

देशमुख म्हणाले की, राज्याच्या अर्थसंकल्पात 6 हजार करोड रूपये मंजूर झाले ्सून त्यातील 2,600 करोड फक्त विदर्भासाठी आहे. या 2,600 करोड मधील 2 हजार करोड अमरावती विभाग व उरलेले नागपूरच्या विकासासाठी आहे.

राजकीय नेत्यांनी आता राजकीय क्षेत्रात विकासाची गती वाढवावी, असे आव्हान त्यांनी केले.

विकासप्रकल्पांसाठी शेतक-यांकडून जमिन घेताना त्यांना त्याची योग्य भरपाई देण्यात येईल व त्यांचे व्यवस्थित पुर्नवसन करण्यात येईल, असे आश्वासन देशमुख यांनी यावेळी दिले.

तसेच पुढील दोन वर्षात सिंचनक्षेत्रातील सर्व कामे पुर्ण होतील. यावेळी देशमुख यांनी तेरा नवीन विकासप्रकल्पांची माहिती लोकांनी दिली.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम