मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांच्यावर योग्य ती कारवाई केली याईल, असे आश्वासन गृह मंत्री आरआर पाटिल यांनी शनिवारी प्रसिध्द झालेल्या पत्रकात कदिले आहे.
या आधी शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी राज्या सरकारला सुनावले होते की, सरकार राज ठाकरे यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. राज ठाकरे यांनी 3 एप्रिल रोजी पुन्हा एकदा उत्तर भारतींयाविरोधी वक्तव्य करून त्यांच्या समर्थकांना भडकविण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानेतर आज राज ठाकरे यांनी सरकारला आल्हान देत सांगिलते की, कोणतीही नोटिस त्यांना खरे बोलण्यापासून थांबवू शकत नाही.