तुष्टीकरणामुळेच देशात हिंसाचार - भाजपा
Tuesday, July 29, 2008 21:18 [IST]

मुंबई - कॉंग्रेसच्या तुष्टीकरणाच्या धोरणाचा परिणाम म्हणूनच बंगलोर आणि अहमदाबाद येथे बॉम्बस्फोटासारख्या घटना घडल्या असा आरोप भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन गडकरी यांनी आज केला.

मुंबई हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान बनले असून शहरातील अनधिकृत बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हुसकून लावण्यासाठी कोणताच प्रयत्न केला जात नाही, असे त्यांनी मुंबईत एका पत्रकार परिषदेत सांगितले. मतपेटीवर डोळा ठेऊनच कॉंग्रेस हे करीत आहे, असेही ते म्हणाले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरचिटणीस तारिक अन्वर यांनी अफजल गुरूची फाशीची शिक्षा माफ करावी, अशी विनंती राष्ट्रपतींना केली असल्याची माहितीही त्यांनी बातमीदारांना दिली.


Source : PTI

Add To

digg.com

del.icio.us

stumbleupon.com

My Yahoo

reditt.com

newsvine.com

fark.com
 Post Your Feedback   
Name
Email ID
Comments


  
More News
अहमदाबादमध्ये व्यापक...
भारतीय संघात बदल नाही -...
मुंबई शेअर बाजारात 500...
मोदींची सुरतला भेट, आजही...
तुष्टीकरणामुळेच देशात...
सीमेवरील गोळीबार थांबला
सुरतमध्ये बॉम्बचा "पाऊस"
सेन्सेक्स 557 अंकांनी घसरला
पूरग्रस्त भागात मदत तैनात
सुरतमध्ये दोन जिवंत बॉम्ब...
चलनफुगवटा नियंत्रणात येईल -...
पाकिस्तानी सैन्याचा भारतात...
धमक्यांना घाबरत नाही -...
राजकुमार संतोषी यांना...
सेन्सेक्समध्ये किरकोळ वाढ
एसआरकेसोबतचा पंगा...
पंतप्रधानांचे अहमदाबाद...
'सार्वजनिक क्षेत्रातील...
बॉम्बस्फोट मालिका - दोन...
मुंबईत जोरदार पाऊस
अणूकरार जलद व्हावा - कलाम